नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकड ...
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील खरीप पिकाचे उत्पादन घटते की काय या धास्तीने बळीराजा चिंतित आहे. गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊसच पडला नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४५, नवजाला येथे ७२ तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाच्या पावसाने या वर्षातील ३ हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. दरम्यान, सातारा शहरात ढगाळ हवामान ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सोमवार (दि. १०)च्या तुलनेत पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी घसरू लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले असून त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट ...