railway station : रेल्वे ही देशातील गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. ...
याच बरोबर, त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गाच्या गर्डर कामाकरिता रेल्वे सुरक्षा परवानगीही मागण्यात आली. कल्याण ते नाशिक रोड व कल्याण ते पुणे मेमू रेल्वे कार्यान्वित करण्याची मागणीही केली. ...
अकोला ते वाशिम दरम्यान दोन टप्प्यात विद्युत चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर वाशिम ते हिंगोली दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने २५ हजार व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवास सोडण्यात आला. ...