राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
राहूल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिनेत्री ऐश्वर्या रायला उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. (Rahul Gandhi, Amitabh Bachchan) ...
उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ...
राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे. ...