लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी वायनाडची जागाही सोडण्याच्या तयारीत, लोकसभा निवडणूक कुठून लढणार? समोर येतेय अशी माहिती    - Marathi News | Rahul Gandhi is preparing to leave the seat of Wayanad, from where will he contest the Lok Sabha elections? The information is coming up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी वायनाडची जागाही सोडण्याच्या तयारीत, लोकसभा निवडणूक कुठून लढणार?

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पारंपरिक अमेठी मतदारसंघासह केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता राहुल गांधी हे वायनाडचा मतदारसंघही सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. ...

लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा - Marathi News | lok-sabha-election-2024-will-congress-leader-rahul-gandhi-not-contest-election-from-wayanad-lok-sabha-seat-in-kerala-see-details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा

सध्या तरी राहुल यांच्यासाठी दोन मतदारसंघांची नावे पुढे येत आहेत ...

काँग्रेसला मोठा झटका; CPI ने राहुल गांधी आणि शशी थरुर यांच्याविरोधात उभे केले उमेदवार - Marathi News | LokSabha Election INDIA Alliance : CPI announces candidates against Rahul Gandhi and Shashi Tharoor in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा झटका; CPI ने राहुल गांधी आणि शशी थरुर यांच्याविरोधात उभे केले उमेदवार

INDIA आघाडीत सामील असलेल्या CPI ने केरळमध्ये आपले चार उमेदवार जाहीर केले. राहुल गांधी आणि शशी थरुर यांच्याविरोधातही उमेदवार जाहीर केले आहेत. ...

राहुल गांधी अखिलेश यादवांना तब्बल ७ वर्षांनी भेटले; अखिलेश म्हणाले, आग्रा हे प्रेमाचे दुकान... - Marathi News | 'Politics of hate in the country, 24 hours injustice to the poor!' Rahul Gandhi met Akhilesh Yadav after 7 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अखिलेश यादवांना तब्बल ७ वर्षांनी भेटले; अखिलेश म्हणाले, आग्रा हे प्रेमाचे दुकान...

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व सपात जागावाटपानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच एकत्र दिसले, सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. ...

यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच - Marathi News | LokSabha Election 2024 : Seat distribution of UP-Delhi has been decided, but in Maharashtra and West Bengal, the Congress faces a big problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच

बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रातही अद्याप काही निर्णय होऊ शकलेला नाही. ...

राहुल गांधींना ओळख लपवून शिक्षण घ्यावे लागले, तीन वर्षे नोकरीही केलेली, किती डिग्री घेतल्या... - Marathi News | Rahul Gandhi Education mistry: Rahul Gandhi had to hide his identity and study, he also worked for three years, how many degrees did he get... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना ओळख लपवून शिक्षण घ्यावे लागले, तीन वर्षे नोकरीही केलेली, किती डिग्री घेतल्या...

राहुल गांधींना अनेकवेळा आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले, कारण काय? ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दुर्घटना, एका मजुराचा मृत्यू, ७ जण जखमी    - Marathi News | Accident during Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra, 1 laborer killed, 7 injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दुर्घटना, एका मजुराचा मृत्यू, ७ जण जखमी   

Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. ही यात्रा मुरादाबाज जिल्ह्यामध्ये असताना एक दुर्घटना झाली आहे. राहुल गांधींसाठी उभारण्यात आलेल्या एका तात्पुरत्या कॅम्पमध्ये तयार करण्यात आलेल्या सीआरपीएफच ...

...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: ...then the youth of the country would not be sitting on mobile phones for 12 hours a day, Rahul Gandhi's appeal to the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला

Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. ...