राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
"जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि मंदीशी झुंजत असताना, पंतप्रधान मोदींचे निर्णायक नेतृत्व, सुधारणांची गती आणि धोरणात्मक स्थैर्यामुळे भारत पुढे जात आहे." ...
...या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एका नेत्याने हातवारे करत 'गोळी मारण्याची' धमकी दिली. ...
Congress Harshwardhan Sapkal: हा विषय केवळ एका काँग्रेस पक्षाचा नाही तर सर्वांचाच आहे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...