kukadi canal irrigation रब्बी हंगामातील कांदा पीक हा पारनेर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती. ...
kanda nuksan bharpai अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक संकटे आदी कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. ...
यंदा कांदा लागवड खर्चिक ठरत असली, तरी चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून बाजारात विक्री करत आहेत. ...
Vishnupuri Water : विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे रब्बीसाठी पाणी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमदार बोंढारकर यांनी पुढाकार घेत पाटबंधारे मंत्री, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केल ...
गेल्या काही दिवसांपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली जात होती. ज्यावर आता मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आह ...
Rabi crops : पर्यायी आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवसाला यंदा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उत्पादन खर्च, पाणी, मजुरी आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी सुरक्षित पर्यायांकडे वळल्याने जवस पीक दुर्लक्षित राहिले आहे. (Rabi crops) ...