खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
solapur jowari अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे. ...
थंडीच्या दिवसांत हरभऱ्याच्या पाल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. सद्यःस्थितीत बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस येऊ लागली आहे. ...
Maharashtra Rabi Season : राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचा स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत असतानाही पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे. ...
ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती. ...
food grain production 2024-25 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे २०२४-२५ च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. ...
पावसाळा ओसरताच ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता 'आवर्तन कधी सुरू होणार?' या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...