Soybean Seeds : 'महाबीज'च्या (Mahabeej) माध्यमातून राबविण्यात आलेल्या बीज प्रमाणीकरण कार्यक्रमाने बुलढाण्यात इतिहास रचला आहे. तब्बल १० हजार २२ शेतकऱ्यांच्या सहभागातून ५.४९ लाख क्विंटल बीजांचे उत्पादन झाले असून, सोयाबीनने दिला विक्रमी वाटा.(Soybean Se ...
Kharif Kanda Lagwad महाराष्ट्रात खरीप, रांगडा आणि रबी हंगामनिहाय कांदा लागवड केली जाते. यात हंगामनिहाय लागवड व काढणी कालावधी वेगवेगळा असतो. तसेच वाण ही वेगवेगळे असतात. ...
शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपले संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो. ...
नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने त परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली. ...