दोषदायित्व कालावधीतील किती रस्ते खराब झाले आणि ते दुरुस्त करुन घेण्याकरीता प्रशासकीय पातळीवर कशा प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत, अशी विचारणा कृती समितीचे अशोक पोवार व रमेश मोरे यांनी केली. त्यावेळी शहर अभियंता सरनोबत यांनी शहरातील १९ रस्ते खराब झाले आहेत ...
सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमं ...
गेली १४ वर्षे या रस्त्यावरून प्रवाशांना डोळे झाकून महाराष्ट्राचा महामार्ग कुठे संपला आणि कर्नाटकमधील महामार्ग सुरू झाला हे सांगता येईल, अशा पद्धतीने कामकाज कर्नाटकमध्ये करण्यात आले आहे. याच फरकाची गेली अनेक वर्षे वाहनधारकांमध्ये चर्चा सुरू असून, दोन ...
या महामार्गावर किणी आणि कोगनोळी टोलनाक्यांवर टोल भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हद्दीत चौपदरीवरून वाहने सुसाट वेगाने धावतात; पण टोल भरल्याच्या बदल्यात या मार्गावर म्हणाव्या तितक्या सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. ...
संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारा हा मुंबई ते बंगलोर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर किणी टोल नाका ते कोगनोळी टोल नाका हा सुमारे ४८ कि.मी. लांबीचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या जिल्ह्यातील हा महामार्ग चौपदरी आह ...
कंत्राटदाराने बहुतांश रोड दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्याने वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळी व सायंकाळी जनावरे या रोडवरून जातात. ते खड्ड्यात उतरत नाही. अशावेळी दोन वाहने पास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ खड्डे खोदले गेले, सुरक्षे ...