Nagpur News World No Horn Day वायू आणि जल प्रदूषणानंतर ध्वनिप्रदूषण हे तिसऱ्या क्रमांकाचे अतिहानिकारक प्रदूषण आहे आणि गेल्या काही वर्षात ते ‘सायलेंट किलर’ ठरत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे भारतात दरवर्षी जवळपास ३ लक्ष लोकांची ऐकण्याची क्षमता घटते तर काही ब ...
मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत असून, वायू प्रदूषणाबाबत अभ्यास करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईची बिघडलेली हवा आजही तशीच आहे. ...
सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ...
KDMC News : कल्याण डोंबिवलीकरांसाठी प्रदूषणाची समस्या काही नवीन नाही. एकीकडे उग्र वासाने नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्किल झालय तर दुसरीकडे रासायनिक सांडपाणी थेट वाहतुकीच्या रस्त्यावरच जमा होत आहे ...