नागरिकांनी शासकिय कार्यालयात कुठल्याही कामासाठी लाच देऊ नये, तसेच कोणी लाच मागितल्यास निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कडासने यांनी केले आहे. ...
गावातील वाहणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. सांडपाण्याचे डबके साचत असेल तर ते आरोग्यास धोकादायक ठरू शकते. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ...
एकलहरे येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. ...