देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
PM Fasal Bima Yojana Claim : केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मेरी पॉलिसी मेरे हाथ' योजना सुरू केली आहे. या नवीन योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना योग्य वेळी कागदपत्रे न मिळण्याच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर अडलेली रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल. या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितले जात आहे. य ...
केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा ह ...
जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. ते पात्र आहेत, मात्र त्यांची नोंदणी कृषी विभागाने की, महसूल विभागाने करायची हा वाद आहे ...