महानगरपालिकेच्या नागरी हिवताप विभागाने दीड महिन्याच्या काळात केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यू संशयित तापीने ग्रासलेल्या ७० रुग्णांची माहिती प्राप्त झाली असून, या परिसरातील एकूण १५३ जणांचे रक्तजल नमुने सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ए ...
आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला. ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील जलतरणिकेच्या संरक्षक भिंतीवर ठेवलेल्या बॅग विषयी संशय वाढल्याने पोलिसांनी श्वानाच्या सहाय्याने शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये एक चादर आढळली. त्यामुळे नागरिकांनी ...
जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदान तीन दिवसांवर येऊन ठेपले असून प्रचार शिगेला पोहचला असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी १७ आॅक्टोबर रोजी रात्री राजकीय पक्षांच्या जेवणावळी आणि विना परवानगी चालणाऱ्या कला केंद्रावर छापे टाकले. तसेच अवैध दा ...
शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेत भर पडली आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत झाली आहे. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी स्थापन केलेल्या भरारी, स्थिर पथकांसह पोलीस प्रशासनाने २५ दिवसांमध्ये ४ लाख ६८ हजार ३१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यामध्ये देशी, विदेशी दारुसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे़ ...
तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक क ...