२०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे. ...
शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़ ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ६६.२७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक म्हणजे तब्बल ७२ टक्के मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात झाले. ...
परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे. ...
दोन आठवड्याच्या खंडानंतर शनिवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपले आहे. सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ...
येथील बसस्थानक परिसरात मोठ मोठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे़ याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे़ याकडे आगारप्रमुख व विभागीय नियंत्रक कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची हेळस ...