पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Asim Munir News: ऑपरेशन सिंदूरवेळी आमच्यावर चौफेर दबाव असताना अल्लाहच्या मदतीने पाकिस्तानी लष्कराला वाचवले. तेव्हा आम्ही आम्हाला दैवी मदत मिळत असल्याचे पाहिले, असा दावा आसिम मुनीर यांनी केला. ...
Deputy CM Eknath Shinde News: पाकिस्तानची बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानातील जनता माफ करणार नाही, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानांचा एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. ...
Prithviraj Chavan News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. मात्र या टीकेनंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं ...
१० वर्षांत नौदलाच्या ताफ्यात ४० युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश झाला आहे. सध्या १३८ युद्धनौका ताफ्यात असून लवकरच हा आकडा १५० वर जाण्याची शक्यता आहे. ...