पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
चीन आणि पाकिस्तानच्या या दाव्यांच्या विरोधात, भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. सुरुवातीपासूनच, भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला किंवा मध्यस्थीला स्पष्टपणे नकार दिला आहे. ...
भारतीय लष्कराने नवीन वर्षाच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पाकिस्तानलाही कडक संदेश दिला आहे. लष्करप्रमुख द्विवेदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे. ...
या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...