शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

नांदेड : जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ...; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका

मुंबई : भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई : शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!

सांगली : Sangli Municipal Election 2026: मुंबईत दोस्ती, मात्र सांगलीत प्रेमाची कुस्ती; महायुतीत ‘दोस्ता’वर आरोप जपूनच

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक २००२; राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर पिंपरी महापालिकेत पक्षाला पहिला महापौर मिळाला

पुणे : कहो दिलसे, 'वाटीत चिवडा, मला निवडा', अभी नही तो कभी नही’; उखाणेवजा प्रचाराने आणली रंगत

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेत भ्रष्टाचाराचा राक्षस; अजित पवारांकडून आरोप; भाजप नेते मात्र मौन बाळगून

पुणे : सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : PMC Election 2026: पुण्यातील कारभाऱ्यांनी शहराची वाट लावली; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर टीका

मुंबई : मोफत वीज, स्वस्त घरं आणि महिलांसाठी १० रुपयांत जेवण; उबाठा-मनसे-राष्ट्रवादीचा संयुक्त 'वचननामा' जाहीर