शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : “अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : Priyanka Chaturvedi : Video -मतभेद होते पण आदर कायम...; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर

फिल्मी : ३ वर्ष मी तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा..., अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट

मुंबई : जीवघेणं ठरलं 'लिअरजेट ४५'! यापूर्वी मुंबईतही कोसळलेलं अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान

मुंबई : दादांचा मोकळेपणा महाराष्ट्र विसरणार नाही, अजित पवारांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील भावूक

पुणे : Ajit Pawar Passed Away: एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व; तुमचं जाणं नेहमीच अस्वस्थ करेल - चंद्रकांत पाटील

पुणे : Ajit Pawar Passed Away: धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान शेतात कोसळलं; लागोपाठ ४, ५ स्फोट, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : मैं तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं... अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' सगळ्यांनाच रडवून गेले!

भक्ती : मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात... 

राष्ट्रीय : “लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी