राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. ...
राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी निश्चित करण्यासाठी नुकतीच अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली हाेती. त्यानुसार निवड झाल्याचे संताेष पवार म्हणाले. ...
बारामतील लोकसभा मतदार संघाची देशभरात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. ...