राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असतानाच नक्षलवाद्यांनी आज दुपारी गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवानांचा मृत्यू झाला. ...
नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने विविध योजना राबवून व कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र जि.प.शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे जि.प.शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांन ...