ओबीसीला मोठा इतिहात आहे, पण दुर्दैवाने याबाबतची जाणीव समाजाला नसल्याने आजवर ओबीसींना डावलण्यात आले आहे. ओबीसींची जणगणना केली जात नसल्याने ओबीसींची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळेच ओबीसी समाज हक्कापासून वंचित झाला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ओबी ...
दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ सिटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली होती. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...
उत्तर भारतात होणारी बर्फवृष्टी आणि दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरातील निवार चक्रीवादळाचा परिणाम तालुक्यातील हवामानावर झाला असून, शहर परिसरासह तालुक्यात ढगाळ वातावरणाबरोबरच थंडगार वारे वाहत असून, थंडीत एकदम वाढ झाल्याने अभोणकर गारठले. ...
पेठ तालुक्यातील कोपूर्ली खु. येथील अल्पवयीन मुलीस तिरडे येथील संशयित दत्तू खैर याने ओळखीचा फायदा घेऊन प्रारंभी राहते घरातून फूस लावून पळवून नेले व अत्याचार करून जिवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाच्या रथ मिरवणुकीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पालखी मंदिरातून बाहेर देवस्थान वाद्यवृंदात बँडच्या तालात स्थानिकांच्या जयघोषात बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्र्यंबक राजाची मूर्ती रथामध्ये औपचा ...