शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता दहावी-बारावीच्या पुरवणी लेखीपरीक्षा २० नोव्हेंबर ...
जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणारे लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाडांचा हक्काचा अधिवास आहे, यामुळे हे वन कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची गरज असल्याचे सांगत महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ...
शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिली, ...
Pingala Bird : तब्बल 113 वर्षांनी म्हणजेच सुमारे साडे नऊ तपानंतर वन पिंगळा घुबड नंदुरबारच्या तोरणमाळ राखीव वनात एका विदेशी पक्षी अभ्यासकांना आढळून आले. ...
ग्रामीण अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
अनलॉकनंतर जिल्हाअंतर्गत बसेस सुरू झाल्या, मात्र शहरातील बसेस सुरू होत नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर बसेस धावल्या. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रस् ...
कांदा भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात कांद्याला घातलेल्या पायघड्या, आयातीला दिलेली विशेष सूट तसेच बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार असल्याचा परिणाम म्हणून गुरुवारी (दि.२२) भावात एकाच दिवशी ८०० रुपयांची घसरण झाल्याचे चित्र येथील कांदा बाजा ...