समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित ...
राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. गेल्या २२ दिवसांत राज्यात भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील १२ ते १३ राज्यांमध्ये भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री नि ...
राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि. १३) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
इंदूर- पुणे राज्य महामार्गावरील मनमाडजवळ अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीने झाडाला धडक दिल्याने शहरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ...
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील उंबरपाडा गावालगत डोंगरावर मंगळवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास खैराची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या चार वनरक्षकांवर गावातील काही संशयितांनी हल्ला चढविला. दगड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने चौघे वनरक्षक गंभ ...
देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभार ...