अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदाप्रेमींनी प्रयत्न करून शासकीय यंत्रणा हलल्या असल्या तरी मुख्यत्वे करून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी नाशिकच्या नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली वारी उपक्रमाचा दुसरा टप्पा अहमदनगर जिल्ह् ...
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, संतांनी सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी दिलेले विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. याच विचारातून घडलेल्या व्यक्ती आजही समाजात आहेत. परंतु, त्यांना ओळखायचे कसे हा सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रश्न असतो ...
अवयवदानाचे महत्त्व वाढावे आणि आरोग्यासाठी सजगता वाढावी यासाठी स्वराज फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर हेल्थ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय एकाच वेळी २५०५ नागरिकांनी अवयवदानाचा अर्ज केल्याने यासंदर्भातही अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. व ...
काही दिवसांपासून नाशिककरांना सलग थंडीच्या कहरचा सामना करावा लागत आहे. शनिवारपाठोपाठ रविवारीदेखील (दि.१०) किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. येथील किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरला असल्याने हुडहुडी कायम आहे. ...
वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध ...
शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ...
देवळा येथील वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे; मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दख ...
कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या पाच महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. गेल्या काही महिन्यांपासून सततच्या रेल्वे मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना विस्कळीत रेल्वे सेवेचा ...