सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त खंबाळे येथील श्रीमती गार्डा अनाथ बालकाश्रमात झालेल्या कार्यक्र मात मुलांना वह्या, टीफिन बॉक्स व वॉटरबॅगचे वाटप करण्यात आले. ...
वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण करून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
चांदोरी : येथे पूर्णकुटी क्रमांक दोनच्या समोर औरंगाबादच्या दिशेने जाणारी शिवशाही (एमएच १८, बीजी १६४४) व पिकअपमध्ये (एमएच १५, इजी ८४५९)यांच्यात अपघात झाला. ...
खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही. ...
गुडघेदुखी टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावे, समतोल आहार घ्यावा, पथ्यपाणी पाळावे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्याचप्रमाणे गुडघ्यांचा विकार कितीही त्रासदायक असला तरी कृत्रिम गुडघे हा शेवटचा पर्याय अवलंबिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. विशाल कासलीवाल यांनी क ...