धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या रमजान पर्वाला मागील २१ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदी गजबजलेल्या पहावयास मिळत आहे. ...
आद्य शंकराचार्य परंपरेतील दक्षिणस्थित शारदा पीठ शृंगेरी यांच्या परंपरेतील संकेश्वर पीठाधिश्वर जगद्गुरू शंकराचार्य अभिनव विद्या नरसिंह स्वामी हे स्वत: सिन्नरकरांना दीक्षा देणार आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षा ग्रहण सोहळा व उपाधी ग्रहण केली जाणार आ ...
विल्होळी व परिसराला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणीपुरवठा करणा-या विल्होळी बंधा-याची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली असून, उष्णतेचे वाढलेले तापमान व त्यातच या बंधा-यातून वारेमाप होणारा उपसा पाहता, आगामी पंधरा दिवसांपुरताच पाणी साठा पुर ...
नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाºया विश्रामगडावर मुंबई येथील मल्हार ट्रेकर्सच्यावतीने ५० विविध वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात येऊन तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . ...
येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण ...
आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्य ...