महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रसतावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनी ऐवजी परिवहन समिती स्थाप ...
महापालिकेत तुकाराम मुंढे यांची कारकिर्द अपेक्षेनुरूप गाजली आणि त्यानंतर वादामुळे त्यांची सरकारने बदली देखील केली. अपेक्षेनुरूप त्यांचे निर्णय बदलाची महापालिकेत सुरू झाली आहेच, परंतु ज्यांना मुंढे यांनी काही अधिका-यांना दोषी ठरवले त्यांना क्लीन चीट दे ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने महासभेवर प्रस्ताव केला आणि शेतकºयांच्या लाभही परस्पर निश्चित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने मखमलाबाद येथील काम बंद पा ...
गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्ध महापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इ ...
साईनाथनगर येथे खासगी जागेवर उभारण्यात आलेली ४१ दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. अर्थात, बहुतांशी दुकानदारांनी आपले दुकानातील साहित्य अगोदरच काढून घेतले असल्याने महापालिकेला फारशी अडचण उद््भवली नाही. ...
केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या काकडबाग या जुन्या झोपडपट्टीतील २६ झोपड्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटविल्या. शुक्रवारी (दि.१८) सकाळीच झालेल्या या कारवाईच्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करणाऱ्या सुमारे पंधरा जणांना सर ...
गेल्यावर्षी १ एप्रिलपासून तुकाराम मुंढे यांनी वाढविल्या वार्षिक करमूल्यामुळे शहरात नगरसेवकांनी गदारोळ माजवला आणि त्यानंतर महासभेत दोनवेळा वार्षिक भाडेमूल्य रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. आता मुंढे यांच्या बदलीनंतर त्याची अंमलबजावणी होण्याची शक् ...
गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेशी करार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने दुसºया दिवशी पुन्हा या खात्याला स्मरणपत्र रवाना केले ...