लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विधानसभा निवडणूक महापालिकेच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. महापालिकेच्या भूखंडावर होणाऱ्या सभांमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते; परंतु राज ठाकरे यांची सभा खासगी मैदानावर असतानादेखील तब्बल दहा लाख रुपयांची कमाई झाली आहे. ...
दिवाळीच्या तोंडावरच घंटागाडी कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.१५) सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे सिडको व पंचवटी परिसरात कचºयाचे ढीग साचल्याचे दिसून आले. घंटागाडी ठेकेदाराने कामगारांना पगारच दिला नसल्याने या कर्मचाºयांनी जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर ...
दरवर्षी महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जात असली तरी यंदा मात्र वेगळी वाट चोखाळत प्रथमच बांबंूची लागवड करण्यात आली आहे. गोदावरी, नासर्डीसह अन्य नद्यांच्या परिसरात तब्बल २८ हजार बांबू लावण्यात आले आहेत. त्यामुळे जमिनीची धूप थांबण्याबरोबर भविष्यात ...
बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठ्या नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी होत होती. या मागणी ...
आधीच दीड-दोन वर्षांपासून स्मार्ट रोडचे काम रखडलेले असतानाच सीबीएस आणि मेहेर चौक बंद करण्यात आल्याने या दोन्ही व्यापारपेठांमधील व्यवसायच ठप्प झाला आहे. ऐन सणासुदीत ही परिस्थिती उद्भवल्याने सोमवारी (दि.१४) या दोन्ही मार्गांवरील व्यापारी दुपारी दोन तास ...
अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे. ...
शहरात रस्त्याच्या मधोमध असलेले काही वृक्ष महापालिकेला उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हटविता येत नाही आणि दुसरीकडे या झाडांवर आदळून वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यावर उपाय म्हणून आता या जुन्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण अन्यत्र करण्याचा प ...
घरपट्टीतील वर्षानुवर्ष थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन टप्प्यांत ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय चालू वर्षात १५० कोटी रुपयांची रक्कम वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ...