लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर गुरूजी यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये श्री श्री रवि शंकर गुरूजी यांनी "मरणाचा विचार नको, जगण्याचा विचार हवा" असे का म्हणाले आहेत? ते जा ...
लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" अहिस्मा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉक्टर लोकेश मुनी यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "जशी दृष्टी, तशी सृष्टी!" असे का म्हटले आहे? ते जर तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" पतंजलिचे संस्थापक रामदेव बाबा यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी रामदेव बाब काय म्हणाले आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
महाराष्ट्रात जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांनादेखील या निवडणुकीत धक्का बसलाय. अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये ...
आज आपण एका आज्जीला भेटणार आहोत.. त्या आजी खास आहेत.. मूर्तिजापूर येथील फणी या गावात राहणाऱ्या त्या आजी... या गावात आधी २०० लोकांची वस्ती होती.. मात्र आता एवढ्या मोठ्या गावात त्या आजी एकट्याच राहतात... मग असे काय झाले कि हळूहळू गावातील लोकांनी आपली ...
पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेली बस, पाणी पुलावरून वाहत असतानाही बस पाण्यात टाकली, प्रवाह जोरात असल्यामुळे बस कलंडली, नाल्यात वाहून गेली, नागपुर आगाराची असून त्याचा बस क्र. ५०१८ ,गुलाब चक्रीवादळाचा फट ...
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम वेगात सुरू आहे. या कामांतर्गत नांदगावसदो ते वाशाळापर्यंत ८ किलोमीटर लांब दुहेरी बोगद्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालंय. त्यामुळे हा बोगदा देशातला सर्वात रुंद आणि चौथ्या ...