तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या ...
एका मुलीसोबत बोलताना दिसल्यामुळे संबंधित व्यक्तीवर नको तो आरोप लावून काही जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मेव्हणे आले असता आरोपींनी एकावर तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ...
जेवण केल्यानंतर तीन मित्र आपल्या घराजवळ फिरत असताना दुचाकीवर आलेल्या ९ आरोपींनी या तिघांपैकी एकाला मारहाण केली तर दोघांना पाहून घेण्याची धमकी देऊन पळ काढला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानक गार्डन जवळ रविवारी रात्री ११ ते ११.१५ च्या दरम्यान ही ...
उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाणारी रेल्वे चुकन ओदिशामधील रूरकेला येथे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे जाणारी एक रेल्वे रस्ता भरकटून नागपूरला पोहोचल्याचे उघड झाले आहे. ...
आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या थांबल्यानंतर या गाड्यात पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही दुसऱ्या दिवशी ही विक्री सुरूच असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षम ...
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईच्या धारावी येथून कोरोनाचा विषाणू नागपूरजवळील कोरोडी रोडवरील दहेगाव (रंगारी) येथे पोहचला. २५ वर्षीय पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण एका ट्रकमध्ये लपून आपल्या गावी आला. परंतु घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने मेयोत दाखल झाला. या रु ...
विनाकारण शहरात फिरून कोरोना संसर्गाचा धोका वाढविणाºया ९९९ बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. त्यात ९७२ बेशिस्त वाहनचालक आणि २७ रिकामटेकड्या नागरिकांचाही समावेश आहे. ...
ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा क ...