मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कर्नाटकात सत्ता स्थापनेपासून अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेले सरकार वाचविण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
गोरेगाव येथील नाल्यात पडून एक बालक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे. ...
वाचक कट्टा म्हणजे वाचनसंस्कृतीचे जतन व्हावे मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून लेखक दिग्दर्शक किरण नाकती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टेकऱ्यांनी सुरू केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. ...