मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी २१ जुलै ते ४ आॅगस्टपर्यंत नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. या मुदतीत नोंदणीपासून वंचित विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने www.mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ७ आॅगस्टपासून पुन्हा प्रवेश नोंदणी लिंक ...
गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून फक्त ६ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज आत्तापर्यत निश्चित केले आहेत. तर सर्वाधिक ११ हजार ८१० अर्ज अमरावती विभागातून करण्यात आले आहेत. ...
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जाहीर केलेल्या अहवालात वृत्तपत्रामुळे कोरोना पसरत नाही, असे नमूद केले आहे. परंतु चला हवा येऊ द्या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळे यांनी वृत्तपत्राबाबत अपप्रचार केला. ...