मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2026, MI Vs RCB: मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील लढतीच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या हे समोरासमोर आले होते. मात्र एकमेकांविरुद्ध खेळत असताना मैदानात जे काही चित्र दिसलं त्यावरून दो ...