नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी शनिवारी (दि़१९) ...
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्राथमिक शिक्षिकेच्या कुटुंबीयांना दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याजाने ५५ लाख ९७ हजार ९५० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ...
: ‘एटीएम’मधून कमी पैसे मिळाल्याची तक्रार करूनही तिची दखल न घेतल्याप्रकरणी स्टेट बँक आॅफ हैदराबाद यांनी अर्जदार समाधान भगवान वानखेडे या विद्यार्थ्याला रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे दंड ठोठवला. ...
केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार ...
बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे. ...