ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
‘ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका...पीएमपी आहे!’ असा संदेश देत प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीने प्रवास करावा, त्यांना वेळेत आणि ऑनलाइन तिकीट देण्यात येइल, अशी गमतीदार; पण अर्थपूर्ण जगजागृती करत आहे. ...
Post Office NSC Scheme : ही भारत सरकारची एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक योजना आहे, विशेषतः ज्यांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि चांगले परतावे मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी. ...
युपीआय (UPI) मुळे आपल्या जीवनातील पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत. परंतु, अनेकदा घाईत किंवा मानवी चुकीमुळे लोक पैसे दुसऱ्याला पाठवण्याऐवजी भलत्याच व्यक्तीला पाठवले जातात. ...
LIC Policy News: जर तुमची एलआयसी पॉलिसी काही कारणास्तव बंद झाली असेल आणि ती तुम्हाला पुन्हा सुरू करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एलआयसीनं बंद पडलेल्या वैयक्तिक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...