महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
वसंत मोरे, साईनाथ बाबर, संदीप देशपांडे यासारख्या मनसेतील भावानी माझ्यासाठी काहीही केलं नाही. तिथे बदल झाला नाही म्हणून मी मनसे सोडून राष्ट्रवादीत आले. मला आता कुणावरही बोलायचं नाही, पण मनसेतील माझी भावंड माझ्याबद्दल काही बोलली तर दुर्गा होऊन फटकारे द ...
रुपाली पाटील यांनी पक्षांतरानंतर अजित पवार यांचे सातत्याने कौतुक केले असून भाजपा नेत्यांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. नुकतेच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात एक ट्विट केलं होतं ...
पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या धडाडी कार्याचं कौतूक केलं ...