प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही. प्रत्येक तालुक्यात मूल्यवर्धनाची साखळी तयार होणे गरजेचे आहे. म्हणून तरुण उद्योजकांनी शहरी भागात न जाता ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, ...
राहुरी शहराच्या विस्तारित पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामाला सुरूवात होईल. २५ कोटी ९६ लाखाची विस्तारीत पाणीयोजना दीड वर्षांत कार्यान्वित होईल, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शुक ...
विकासकामांच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आपत्तीकाळातही उपेक्षित राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मंत्री अजूनही तालुक्यात फिरकलेले नसून, पालकमंत्र्यांनी दौऱ्यात केवळ बैठक घेण्यात धन्यता मानली. ...
आमचे सरकार तीन पक्षांचे असल्याने तारेवरची कसरत आहे. त्यामुळे आमचे सरकार सर्कस असली तरी त्यामध्ये जोकर नाहीत, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप नेत्यांना लगावला. ...
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी (दि.८) सहकुटुंब नाशिकमध्ये येऊन त्यांच्या मातोश्री माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकु डात विसर्जन केले. दोन दिवसांपूर्वी पियुष गोयल यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभा मतदार संघाच्या माज ...
तिरूपती बालाजी मंदिर सुरू होणार असेल तसा विचार आपल्यालाही करावा लागणार आहे. परंतू एकंदर आजच्या परिस्थितीचा सर्वसमावेशक विचार करून उच्चस्तरीय पातळीवर चर्चा होवून राज्यातील देवस्थानांबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांन ...
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील बँकांना दिल्या आहेत. तरीही यात बँक टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांचा अहवाल द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी ना ...
कलाप्रेमींना शासनाला मदत करतानाच कलेचा आनंदही मिळणार आहे. जमलेल्या रकमेतून खर्चाची म्हणजे ५० टक्के रक्कम ठेवून उर्वरित रक्कम निधीसाठी दिली जाणार आहे. ...