आरमोरी तालुक्यातील वडधा येथे तेली समाज मंडळ वडधा यांच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबध्द झाली. ...
अहीर गवळी समाज संचलित अष्टम सामूहिक विवाह समितीच्यावतीने अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ...
समाजाच्या विकासाची चर्चा सर्वच करतात. परंतु चर्चा करण्यापुरतेच ते मर्यादित राहतात. देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा. ...
विवाहाचा अधिकृत शासकीय पुरावा म्हणून आवश्यक विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत नवदांम्पत्यांची भूमिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे. महिन्याकाठी शेकडो शुभमंगल लागत असताना नगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागात केवळ शंभर नवदाम्पत्यांनी नोंदणी केली आहे ...
सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकां ...
समाजातील जातीभेद दूर व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येत आहे. ...
लगेच आपल्या पार्टनरकडून खालील 5 गोष्टींची अपेक्षा करु नये. अपेक्षांच्या बाबतीत घाई करुन अजिबात चालत नाही. याने तुमचं नातं धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...