राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सुमारे ५० लाखांचा निधीदेखील खर्च ...
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. गौरवबाबू पुगलिया संगणकीकृत उपवर-वधु सूचक केंद्र चंद्रपूरच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेले १८ दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाले. दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून आजतागायत दो ...
कधी काळचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं समाजसूत्र आता मोडीत निघालं आहे. मुलाला नोकरीच हवी, फार झाले तर व्यवसाय चालेल; पण शेती करणारा नवरा नकोच, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येणार आहे. ...