खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...
गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. ...
यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल् ...
maharashtra weather update डिसेंबर महिन्यातील आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान असल्याची नोंद झाली आहे. तर, राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान जेऊर येथे ५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट (Cold wave) अधिक तीव्र होत असून किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. थंडगार वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून पुढील काही दिवस ही थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोणत्या भाग ...
Dairy Development Project : पशुपालक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा - २ सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत अनुदानावर भरपूर दूध देणाऱ्या गायी-म्हशी, पशुधनाला पोषक खाद्य, चारा पिकांसाठी मोफत बियाणे देण्यात येणार आहे. या योजनेच्य ...
यंदाच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
tukade bandi वाटणीपत्राचे अनेक दावे तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. चार भावांतील एखाद्यानं जमीन विकली, तर १५ गुंठ्याचा गट असेल, तर विकत घेणाऱ्याला मालकी हक्क मिळत नाही. ...