Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. काही ठिकाणी तापमान 8 अंशांखाली घसरले असून शीतलहरींचा इशारा देण्यात आला आहे. २० डिसेंबरनंतर हवामानात मोठा बदल होण्याचे संकेत आहेत. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra weather update : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे पहाटे हुडहुडी भरत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. १९ डिसेंबर रोजी राज्यातील हवामान कसे असेल, जाणून ...
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून शीतपर्वाची स्पष्ट चाहूल लागली आहे. पुढील २४ तासांत काही भागांमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किमान तापमानात अंशतः वाढ होणार असली तरी गारठा कायम राहणार ...
Cold Wave in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढताना दिसत असून, धुके आणि गारठ्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे. IMD ने १७ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडं हवामान असलं तरी सकाळी आणि रात्री थंडी व धुक्याचा प्रभाव राहणार असल्याचा अं ...
खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...
गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. ...
यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल् ...
maharashtra weather update डिसेंबर महिन्यातील आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान असल्याची नोंद झाली आहे. तर, राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान जेऊर येथे ५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. ...