सध्याचे वातावरण केवळ राजकीय नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अस्थिर आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि सलोखा अत्यावश्यक असतो. पण आज राजकीय मतभेद सामाजिक द्वेषात रूपांतरित होत आहेत. ...
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे अतिरिक्त पाणी थेट गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात दाखल झाल्याने यंदा जूनपासून कालपर्यंत जायकवाडी प्रकल्पातून तब्बल १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करा ...
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेले दोन ते तीन आठवडे परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पण आता हवामान बदलाची दिशा थंडीच्या आगमनाकडे वळतेय. जाऊन घ्या आजचा हवामान अंदाज (Maharashtra Weather Update) ...
Nuksan Bharpayee : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान सोसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. रब्बी हंगामासाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून लाखो शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. जमिनीच् ...
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात किंचित घट होऊ लागली असून हवेत गारवा जाणवू लागला आहे. पावसाचा प्रभाव कमी होत असताना हिवाळ्याची चाहूल जाणवतेय.पुढील काही दिवसांत राज्यभर तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update) ...