मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अपयश आलंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द ठरवला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस हा दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रीया देण्यात येतायत. या निकालाचा परिणाम राज्यातील करोडो मराठा समाजातील तरुणा ...