मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Amravati News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण करत आहेत. त्याच्या समर्थनामध्ये राज्यभरात मराठा समाज बांधव हे आंदोलन करत आहेत. ...
आजवर महाराष्ट्रात हे कधीच झाले नव्हते. जिथे हिंसक घटना घडत आहेत, तिथे पालकमंत्र्यांनी हजर रहावे असे अपेक्षित आहे. पण पालकमंत्री कुठेच नव्हते असा आरोप आव्हाडांनी केला. ...
Solapur: मराठा आरक्षण प्रश्नाच्या मागणीसाठी येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आरक्षण मागणीसाठी शेकडो आंदोलनकर्ते जमा झाले. ...