भारतीय ग्राहक आता चिनी कंपन्यांचे मोबाईल सोडून अन्य पर्याय शोधू लागला आहे. सध्यातरी सॅमसंग एकच परवडणारा पर्याय असून नोकियाही बस्तान बसविण्यासाठी धडपडत आहे. ...
आत्मनिर्भर भारत यामध्ये मेक इन इंडियाचे महत्त्व निराळे सांगावयास हवे असे नाही. या महत्त्वाच्या योजनेमध्ये लघुत्तम लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे योगदान अधिक कसे वाढेल हे पाहण्याची अत्यंत तातडीची व सर्वाधिक महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. ...
विशेषत: मेक इन इंडियाअंतर्गत बदलत्या जगात भारत निर्यातीच्या दृष्टीने मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून कसा विकसित होईल, याकडे लक्ष देत विकसित केले पाहिजे, असा सूर उद्योजकांसह थिंक टँकमधील तज्ज्ञांनी लावला आहे. ...