महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येथे आतापर्यंत 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका, सर्व सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या पोलिसांना आहे. ...
बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. ...