Nagpur : महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ...
- रात्रभर मुली घरी न परतल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली. दोघीही अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला ...
Nagpur : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानपरिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)सदस्य हेमंत पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. ...
- महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ४ वर्षांपासून रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. ...
tukade bandi वाटणीपत्राचे अनेक दावे तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. चार भावांतील एखाद्यानं जमीन विकली, तर १५ गुंठ्याचा गट असेल, तर विकत घेणाऱ्याला मालकी हक्क मिळत नाही. ...