लातूर शहरातील एका बँकेत पैसे भरायला गेलेल्या ग्राहकाच्या पैशाची पिशवी पळविणाऱ्या चाेरट्याला गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले. ...
एखाद्या मंत्र्याला अमुकअमुक कारणामुळे काढा’ तर काढता येईल. हे राज्यघटनेतच आहे. असे असताना विद्यमान सरकारला पुन्हा ३० दिवसांच्या मुदतीची घटनादुरूस्ती कशासाठी हवी आहे? ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज वर्तविण्य ...
- गावातून येथपर्यंत पाेहाेचण्यासाठी त्यांना करावा लागलेला त्यांचा संघर्ष ऐकताना अंगावर काटा येत हाेता, तेव्हा विद्यापीठ न्याय देणार का ? ही मुले शिक्षण पूर्ण करू शकणार का ? हा खरा प्रश्न आहे. ...
अपघातानंतर तातडीने वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गॅस टँकरमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन गाडीने प्रसंगावर नियंत्रण मिळवले. ...