"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता! Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
महाराष्ट्र, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra, Latest Marathi News
या संकल्पनेनुसार यंदाच्या विजयस्तंभ सजावटीत सुमारे २ हजार किलो कृत्रिम व नैसर्गिक फुलांचा वापर करण्यात येणार आहे. ...
अधिकारी व कर्मचाऱ्यांची चूक नसताना हे निलंबन करण्यात आल्याचा दावा राज्य अधिकारी व कर्मचारी महासंघाने केला होता. ...
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...
- आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक ...
- सुप्रिया सुळे यांची मुलगी, रोहित पवार यांच्या पत्नीचा समावेश ...
Maharashtra Weather Update : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभर कडाक्याची थंडी जाणवत असून उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम आता महाराष्ट्रावरही स्पष्ट दिसून येत आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून नागरिकांना हुडहु ...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चमूने जळगाव जिल्हाभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांना मदतीचा हात दिला आणि जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने या कुटुंबांना अवैध सावकारीच्या जाळ ...
पुण्यातूून दिल्ली, पाटणा, कोलकाता, इंदूर, जबलपूर आणि कन्याकुमारी व इतर भागांत महत्त्वाच्या रेल्वेगाड्या धावतात ...