शेती हा राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमातील महत्वाचा घटक आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ९ हजार ७०० कोटीची भरीव तरतूद केली आहे, असंही अजित पवार म्हणाले. ...
Ladki Bhain Yojana : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत सध्या कमालीची अनिश्चितता निर्माण झालेली दिसत आहे. (Maharashtra Assembly Budget Session 2025) त्या पा ...
NCP SP Criticize Mahayuti Government: सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून महायुती सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा सल्ला शरद पवार गटाने दिला आहे. ...