औद्योगिक क्षेत्रावर आलेली मंदी, अशा सर्व बाजूंनी आर्थिक कोंडी झाली असताना शेतकरी, उद्योजक, बेरोजगार तरुण आणि महिलांना दिलासा देणारा तब्बल ९,५११ कोटी महसुली तुटीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत तर शंभूराज देसाई यांनी विधान ...
अर्थसंकल्प नाही तर जनकल्याणाचा संकल्प असून यातील सामाजिक भावनेतून आखलेल्या अनेक नव्या योजनांमुळे राज्याच्या विकासाची गती आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ...
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरच्या धर्तीवर बेंगळुरू- मुंबई आर्थिक कॉरिडॉर (बीएमईसी) अंतर्गत सातारा जिल्ह्यात आंतरराष्ष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्यात येणार आहे. ...
नाशिक, औरंगाबाद, हैदराबाद, बेंगळूरू व मुंबई शहरातून येणारी वाहतूक पुणे शहराबाहेर वळविण्यासाठी १७० किमी लांबीचा रिंगरोड उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ...