लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच ... ...