Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2019 शहरात विधानसभा निवडणूक मतदानप्रक्रिया सोमवारी (दि.२१) सर्वत्र शांततेत पार पडली. मतदान प्रकियेत कु ठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चोख नियोजन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले हो ...
दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ३.४७ टक्क्यांनी मतदान कमी झाले. २०१४च्या निवडणुकीत ५३.२७ टक्के मतदान झाले होते. यावेळी जवळपास ५०.८० टक्के मतदान झाले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. किरकोळ वादवगळता बाह्य मतदारसंघात शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदा ...
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात संथ गतीने मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. ...
Maharashtra Assembly Election 2019 एकीकडे सर्वसामान्यांसह सुशिक्षित मतदारांमध्ये मतदानाबद्दल अनास्था वाटत असताना दुसरीकडे वयाची शंभरी पार केलेल्या सिन्नर तालुक्यातील दापूर व येवला तालुक्यातील गवंडगाव येथील आजीबार्इंनी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आ ...
Maharashtra Assembly Election 2019संवेदनशील मतदान केंद्रांवर कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडावे, यासाठी विधानसभेत प्रथमच वापर करण्यात आलेल्या वेबकास्टिंग प्रणालीचा यंदा प्रभावी उपयोग झाला. त्यामुळेच जिल्ह्यात किर ...
पालघर विधानसभेत वाढवण बंदराला असलेला विरोध आणि केळवे (पूर्व) भागातील नागरिकांना सोयीसुविधांची वानवा असल्याच्या निषेधार्थ अनेक गावातील मतदारांनी मतदानावर घातलेल्या बहिष्काराचे लोण अनेक भागात पसरले होते. ...