१५ जूनच्या त्या रात्री भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची एक एक गाथा आता समोर येत आहे. या संघर्षात देशाच्या सीमेचं रक्षण करताना बलिदान दिलेल्या आणि तत्पूर्वी चिनी सैनिकांवर काळ बनून तुटून पडलेल्या एका जवानाच्या महापराक्रमाची कहाणीही अशीच रोमांचक आहे ...
चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ...
Kangana Ranaut on India China Faceoff: आपल्या सीमांचं रक्षण करताना 20 जवान शहीद झाले. त्या वीरमातांचे अश्रू, वीरपत्नींचा आक्रोश आणि त्यांच्या मुलांनी दिलेलं बलिदान आपण विसरू शकतो का? ...