ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जो नेता महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, प्रत्येक समाजाला न्याय देतो, राजकारण करत नाही. त्या नेत्याच्या सहवासात राहायची, मार्गदर्शनात राहायची संधी मला मिळते, हे मला आवडते. मला आता खूप बरं वाटायला लागलंय, असेही पाटील यांनी म्हटलं. ...
लॉकडाऊनच्या भीतीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांमधून मजूर आपल्या गावी परताना दिसत आहेत. त्यामुळेच, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. ...
New Labour law: १ एप्रिलपासून ४ नवीन कामगार कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, यात कर्मचारी हिताच्या अनेक बाबींवर कंपनी आणि सरकार मिळून नियमावली लागू करणार आहे. ...