देशाच्या विकासात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे विशेष योगदान आहे. मात्र यातील बहुतांश कामगार असंघटीत असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे काम संपल्यानंतर अत्यंत हलाखीचे जीवन या कामगारांच्या कुटुंबाला जगावे लागते. ...
देशव्यापी संपाला बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) कामगारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. मंदीचा परिणाम त्यांच्या संपातील सहभागावर झाला. शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिवाजी उद्यमनगरमधील कारखाने, कंपन्यांमधील कामे सुरू राहिली ...
लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही ...
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात येणाऱ्या कामगारांना योग्य माहिती न देता बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याने कामगारांची मोठी फरपट होत आहे. जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कार्यालयात भोंगळकारभार सुरु आहे. अ ...
मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजूर शहरी भागाकडे स्थलांतर करीत आहेत़ ...
ज्या सहकार विभागाने नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत अनियमितता झाली असा अहवाल दिला होता त्याच सहकार विभागाने ही भरती वैध असल्याचा नवा अहवाल आता दिला आहे. त्यानुसार बँकेने उर्वरित ६० उमेदवारांनाही नियुक्ती देण्यास सुरुवात केली आहे. ...